सरड्याची धाव कुंपणापर्यंतच
एक लक्षात ठेवले पाहिजे कि रावणाने देखील साधूचा वेष धारण करून फसवण्याचेच काम केले होते. ब्रिटिशांनी देखील East India Company मध्ये इंडिया शब्द वापरून भारताला लुटलेच होते. गाढवाने स्वतःला घोडा म्हणले म्हणून काय तो घोड्यासारखा धावू शकत नाही. नाव इंडिया ठेवले म्हणून काही कुणाचे चरित्र सुधारू शकत नाहीत. काँग्रेस पप्रणीत आघाडीने काहीही केले तरी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी २०२४-साली आयेगा तो मोदी ही…
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच Read More »